हुश्शह! निकाल तर लागला.. पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे ‘बेस्ट करियर ऑप्शन’
मुंबई l Mumbai :
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने (State Board of Secondary and Higher Secondary) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल (SSC Result 2022) जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला. 99.27 टक्के मिळवत कोकण विभागाने (Konkan division) निकालात बाजी मारली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल आज (दि. 17) दुपारी 1 वाजेपासून जाहीर झाला.
https://twitter.com/NMMConline/status/1537810914761654272
येथे पाहा निकाल (SSC see results here)
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून निकाल प्रसिद्ध झाला. सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत तसेच या माहितीची प्रत (प्रिंटआऊट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
School reopen in Maharashtra : शाळेची घंटा वाजली! राज्यात आजपासून किलबिलाट
अशी करा गुणपडताळणी
परीक्षेचा निकाल ऑनलाइन स्वरूपात जाहीर झाल्यावर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी (Verification), पुनर्मूल्यांकन (Re-Evaluation), उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती (Photocopies of answer sheets) हव्या असतील, त्यांनी दि. 20 जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, अशी माहिती मंडळाने दिली आहे.
CMA सीएमए : कॉमर्स/वाणिज्य क्षेत्रात यशाचं शिखर गाठण्यासाठी ‘गेटपास’
विभागनिहाय निकाल (Department wise results)
पुणे (Pune): 96.96%
नागपूर (Nagpur): 97%
औरंगाबाद (Aurangabad): 96.33%
मुंबई (Mumbai): 96.94%
कोल्हापूर (Kolhapur): 98.50%
अमरावती (Amravati): 96.81%
नाशिक (Nashik): 95.90%
लातूर (Latur): 97.27%
कोकण (Konkan): 99.27%
धुळे (Dhule) : 95.43%
राज्याचा 12वीचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभाग अव्वल, पाहा कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल
यंदाही मुलींचीच बाजी
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. यावर्षी 97.96 टक्के मुली पास झाल्या. तर, 96.06 टक्के मुले पास झाले. म्हणजेच परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली पास झाल्या.
16 लाख 36 हजार परीक्षार्थी (16 lakh 36 thousand examinees in SSC)
यंदा 2021-22 या वर्षाची दहावीची परीक्षा दि.15 मार्च ते दि. 4 एप्रिल या दरम्यान घेण्यात आली होती. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून 16 लाख, 36 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 8 लाख, 89 हजार विद्यार्थी तर 7 लाख, 49 हजार विद्यार्थिनींचा समावेश होता. परीक्षेसाठी राज्यभरात एकूण 22 हजार 911 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. 5 हजार 50 मुख्य केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.
Video : तरुणांना सैन्य भरतीची सुर्वणसंधी; सरकार कडून ‘अग्निपथ’ची घोषणा, पहा काय नेमकी योजना?
औरंगाबाद विभागाचा निकाल 96.33% (Aurangabad division result 96.33%)
औरंगाबाद विभागाचा निकाल 96.33 टक्के लागला. औरंगाबाद विभागातून 1 लाख 77 हजार 327 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 लाख 70 हजार 831 पास झाले. 6 हजार 500 विद्यार्थी नापास झाले. नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण 3.67% आहे. जिल्ह्यात औरंगाबादचा निकाल 97.1% आहे. बीड (Beed) 97.20% प्रथम स्थानी आहे. जालना (Jalna) 95.44%, परभणी (Parbhani) 95.37%, हिंगोली (Hingoli) 94.77% असा निकाल लागला.
With CBSE/ICSE results not expected before mid July, we need to find solutions so that college admissions for SSC students in major cities of Maharashtra are not held-up waiting for national board results, leading to a delayed academic year in Grade 11, adding to learning losses.
— Francis Joseph (@Francis_Joseph) June 17, 2022
नाशिक विभागाचा निकाल 95.90%
नाशिक (Nashik) विभाग सर्वात शेवटी असल्याचं समोर आलं आहे. नाशिक विभागाचा निकाल 95.90% इतका लागला आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे.
Heartiest Congratulations to SSC students on passing Maharashtra State Board exams.
Good luck and tons of best wishes to you as you move towards the next chapter life brings your way.#sscresult2022#SSCExam#SSC #results#10thresults2022#SSCResult2022 pic.twitter.com/61yk0WuM9M— BJP Dombivli East (@BJP_Dombivli_E) June 17, 2022