
नवी दिल्ली । New Delhi :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज (दि. ०८) राज्यसभेत (Rajya Sabha) केलेल्या भाषणात काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला आहे. काँग्रेस (Congress) नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता.
काँग्रेसमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी जहरी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.
शेतकऱ्याच्या जनधन खात्यात जमा झाले चक्क १५ लाख, मोदींचे आभार मानत बांधलं स्वप्नातलं घर आणि मग…